The Basic Principles Of shahapur gram panchayat list
The Basic Principles Of shahapur gram panchayat list
Blog Article
ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांची जाहिरात
विविध जिल्ह्यातील पंचायतीसाठी आवश्यकतेनुसार योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पंचायत समिती योजनांमधून मुलींसाठी सायकल, महिलांसाठी शिलाई मशीन, अपंगांसाठी मिरची कांडप, शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन अशा विविध उपकरण/साहित्यांच वाटप करण्यात येत.
सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही.
जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती वरिष्ठ सहाय्यक पदाची गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांची यादी
पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
पाणी टंचाईच्या समस्येवर मात नाही : शहापूर तालुक्यातील वर्षानुवर्षे पाणीटंचाईत होरपळणाऱ्या गावं, आदिवासी वस्त्यांची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो. टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होतो. हा खर्च नियंत्रणात यावा यासाठी भावली योजना आकारास आणण्यात आली. परंतु, ही योजना अद्यापही पाणी देत नसल्यानं पाणीटंचाईच्या समस्येवर मात झालेली नाही.
एकूण लोकसंख्येत कुणबी व आगरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र ३ शहापूर तालुक्यातून जात असून संपूर्ण तालुक्यातील त्याची लांबी, ६५ कि. मी. आहे. मुंबई-आग्रा महामार्ग होण्यापूर्वी मुरबाड मार्गे माळशेज-नाणे घाटातून अन्य भागांशी पूर्वीपासून संपर्क होता. तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात, १८४० मध्ये मुंबई-भिवंडी-नाशिक रस्ता सुरु झाला. कल्याण कसारा रेल्वे मार्गाचे काम १८५४ नंतर सुरु झाले.
Your browser isn’t supported any more. Update it to have the best YouTube practical experience and our newest functions. Find out more
नावात शेवटी असलेला पूर शब्द लक्षात घेता परिसरावर हिंदू राज्यसत्तेचा प्रभाव नाकारता येत नाही. माहुली किल्ला व पुणधे येथील मंदिरावरून हा भाग शिलाहारांच्या प्रभावाखाली असावा. पुढे मध्ययुगात निजामशाही व आदिलशाहीने आपला प्रभाव निर्माण केला. शहाजीराजे आणि सुद्धा आपले वर्चस्व माहुली किल्ला व परिसरावर निर्माण केले. त्यामुळे शहाजी राजांच्या प्रभावामुळे शहापूर नाव पडले कि पातशह्यांच्या प्रभावामुळे शहापूर नाव मिळाले कि सिंहपूरचा अपभ्रंश होवून शहापूर नाव निर्माण झाले याबाबत कोणताही कोणताही ठाम निष्कर्ष काढणे अशक्य आहे. पूर्वीचे सिंहपूर मुघलकाळात शहापूर झाले असावे.
⭕ निष्कर्ष : पंचायत समितीकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खूपच लाभदायक आहेत; कारण नागरिकांना सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर या योजनेच्या माध्यमातून दिला जातो, त्यामुळे नागरिकांना इतर सरकारी योजनांवर अवलंबून न राहता पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवता येतो.
याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.
'शहापूर तालुक्यातील २५ गांवपाडे तहानलेली' या मथळ्याखाली लोकमतने ३० मार्च रोजी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी रविवारी शहापूरचा ग्रामीण, दुर्गम भाग गाठला आणि पाणी टंचाईग्रस्त गांवपाड्यांची पहाणी केली. दरम्यान त्यांनी शहापूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेऊन प्रशासनाची कान उघडणी केली. यावेळी टँकर ग्रस्त ९१ गाव पाड्याची माहिती उघकीस आली.
जिल्हा परिषद ठाणे सरळसेवाभरती २०२३ गुणानुक्रमे कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविणेत आलेल्या उमेदवारांची यादी